Maharashtra Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभेची सीट शरद पवारांचा अनेक वर्षांपासून गड राहिला आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी लढाई बारमातीत होणार आहे.
Lok Sabha Election : भाजपने रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथून आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपने नारायण राणे यांना तिकीट देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
Mumbai Weather : कडाक्याच्या उन्हामुळे मुंबईकरांच्या अंगाची लाही लाही होत आहे. मुंबईत बुधवारी (17 एप्रिल) तापमान 39.7 डिग्री सेल्सिअसवर पोहोचले गेले. अशातच हवामान विभागाने अॅलर्ट जारी केला आहे.
First Phase Voting : महाराष्ट्रात 19 एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच जागांसाठी मतदान होणार आहे. अशातच गडचिरोलीत उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाकडून कठोर व्यवस्था करण्यात आली आहे.
Maharashtra Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा निवडणुकीच्या जागेवर पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे. खरंतर, बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या विरुद्ध सुप्रिया सुळे उभ्या राहिल्या आहेत. गुरुवारी सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपलं १०४ वर्षांचं जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे हे सर्वांनाच परिचयाचे आहेत.ते स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे मराठी समाजसुधारक होते.
सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी अखेर जाहीर करण्यात आली आहे. महायुतीतून त्यांना उमेदवारी देण्यास उशीर होत होता. अखेर, आज उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. अशातच पक्षाने तिकीट न दिलेले उमेदवार दुसऱ्या पक्षात एण्ट्री करताना दिसून येत आहेत. दुसऱ्या बाजूला अशीही चर्चा होती शरद पवार भाजपात जाणार आहेत.
भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मोहिते पाटलांच्या राजीनाम्यामागील कारण देखील समोर आले आहे. सूत्रांनुसार, धैर्यशील मोहिते पाटील शरद पवरांच्या गटात सहभागी होऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून एखाद्या बँकेवर बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही आरबीआयने पीएमसी बँक आणि येस बँकेच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी निर्बंध घातले होते. आता राज्यातील एका बँकेवर आरबीआयने बंदी घातली आहे.