पायलटने प्रसंगावधान दाखवत विमान पुन्हा स्थिरावत सुरक्षितपणे लखनऊला उतरवलं. दरम्यान, नवी दिल्ली-पुणे एअर इंडियाच्या विमानाला तासाभराचा नाही, तब्बल ३ तास विलंब झाल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.
Maharashtra : सांगलीमध्ये धर्मांतरामुळे आत्महत्या केलेल्या ऋतुजा रागेचे प्रकरण राज्यात चांगलेच तापले गेले आहे. याच प्रकरणावरुन भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीमधील विराट मोर्चामध्ये काही वादग्रस्त विधाने केली आहेत.
BJP, Dawood Ibrahim: माजी मंत्री सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दाऊद इब्राहिमलाही भाजपात घेणार का, असा सवाल उपस्थित केला आहे.
Ashadhi Wari 2025: संत तुकाराम महाराजांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र नारायण बाबा यांनी १६८५ मध्ये देहू येथून पंढरपूरकडे पालखी सोहळ्याची सुरुवात केली. ही वारी महाराष्ट्राच्या भक्तीसंस्कृतीचे जिवंत प्रतीक असून विविध जाती-धर्माच्या लोकांना एकत्र आणते.
नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजर आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध असतानाही, गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रवेश शक्य झाला.
महाराष्ट्र सरकारने आषाढी वारीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या काही मानाच्या पालख्या, वारकऱ्यांसह भाविकांना टोलमाफी करणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील दुर्भा गावात माजी आमदार वामनराव कासावार यांच्या गाडीवर कुऱ्हाडीने हल्ला झाला. शेतीच्या मालकीवरून झालेल्या वादातून हा प्रकार घडला असून गाडीचे सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
जालना येथे एका 35 वर्षीय व्यक्तीला क्रिकेटच्या मैदानात अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. अशातच लेकीच्या पहिल्याच वाढदिवसाला ही घटना घडल्याने सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत.
Maharashtra Rain Update : राज्यात मान्सूनचा जोर वाढला असून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. याशिवाय मुंबई, ठाणेला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
नवी मुंबईत राहणाऱ्या एका तरुणीने राहत्या घरी आत्महत्या केली. यामुळे रुग्णालयात आईवडिलांनी धाव घेतली असता तेथील शवगृहातील कर्मचाऱ्याने डेडबॉडीला कापड गुंडाळण्यासाठी लाच घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
Maharashtra