या प्रकरणातून स्पष्ट होते की, केवळ आर्थिकच नव्हे तर भावनिक पातळीवर देखील सायबर गुन्हेगार लोकांना फसवतात. समाजाने वृद्ध व्यक्तींशी संवाद वाढवावा, त्यांच्या गरजा समजून घ्याव्यात आणि त्यांना डिजिटल व्यवहारांत योग्य मार्गदर्शन द्यावे, हीच काळाची गरज आहे.