MNS Bala Nandgaonkar : वरळी डोममध्ये झालेल्या मराठी विजय मेळाव्यात २० वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर आले. दोघांनीही एकत्र राहण्याचा संकेत दिला, ज्यामुळे मराठी जनतेत उत्साहाला उधाण आले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'जय गुजरात' वक्तव्यानंतर आता प्रताप जाधव यांनी मुंबई ही गुजरातची राजधानी होती असं वक्तव्य केल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील जनता चवताळली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात हिंदी भाषेवरून सुरू असलेल्या राजकीय वादावर स्पष्टीकरण दिले आहे.
पावसाळ्याच्या दिवसाचे पोषक वातावरण असल्यामुळं कोकण, घाटमाथ्यासह राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूरसह सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, पुण्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
राज्यात पावसाचा जोर वाढत असून, कोकणसह काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. छत्रपती संभाजीनगरसह ६ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला असून, पुढील ४८ तास ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
राज आणि उद्धव ठाकरे १९ वर्षांनी एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या भेटीचा मतांवर परिणाम होईल का, यावरून चर्चा सुरू झाली असून, ठाकरे ब्रँडचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पुण्यातील कोंढवा येथील बलात्कार प्रकरणात नवे वळण आले आहे. पोलिसांच्या तपासात तरुणीने खोटी तक्रार दिल्याचे उघड झाले आहे. आरोपी मुलगा कुरिअर बॉय नसून तरुणी त्याला ओळखत होती आणि तिनेच त्याला घरी बोलावले होते.
मित्र-मैत्रिणींना आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलभक्ती आणि मैत्रीचा गंध पसरवणारे शुभेच्छा संदेश पाठवा. विठ्ठलाच्या चरणी एकत्र येऊन, प्रेम आणि श्रद्धेची भावना व्यक्त करा.
Ashadhi Ekadashi : नाशिक जिल्ह्यातील जातेगावच्या उगले दांपत्याला यंदाच्या आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजेचा मान मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी विठ्ठल-रुक्मिणीची पूजा केली.
Ashadhi Wari 2025 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. २० लाखांहून अधिक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली असून, दर्शन रांग २२ किलोमीटर लांब गेली आहे.
Maharashtra