MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • महात्मा फुले जयंती : समाजसुधारणेचा दीप पेटवणारा क्रांतिकारक

महात्मा फुले जयंती : समाजसुधारणेचा दीप पेटवणारा क्रांतिकारक

महात्मा ज्योतिराव फुले यांनी शोषित, वंचित आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी कार्य केले. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Apr 11 2025, 11:36 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
 स्त्री शिक्षणाचा दीपप्रज्वलन करणारा महानायक
Image Credit : x

स्त्री-शिक्षणाचा दीपप्रज्वलन करणारा महानायक

महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुण्यात झाला. त्यांनी आयुष्यभर शोषित, वंचित आणि स्त्रियांसाठी कार्य केलं. स्त्री-शिक्षणाची बीजं रोवणारे ते भारतातील पहिले पुरोगामी विचारवंत ठरले.

25
सावित्रीबाई फुले यांच्यासोबत देशातील पहिली मुलींची शाळा
Image Credit : x

सावित्रीबाई फुले यांच्यासोबत देशातील पहिली मुलींची शाळा

१८४८ मध्ये पुण्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करताना त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षित केलं आणि शिक्षिका बनवलं. ही शाळा त्याकाळात क्रांतिकारी पाऊल ठरली.

Related Articles

Related image1
सकाळी उठल्यानंतर पाणी का प्यावे? वाचा काय म्हणतात तज्ज्ञ
35
सत्यशोधक समाजाची स्थापना
Image Credit : x

सत्यशोधक समाजाची स्थापना

१८७३ मध्ये फुलेंनी सत्यशोधक समाज स्थापन केला. त्याचा उद्देश होता

  • जातिभेद दूर करणं 
  • विधवा विवाहास प्रोत्साहन 
  • ब्राह्मणेतर समाजाला न्याय मिळवून देणं
45
स्त्रियांसाठी आश्रयगृह आणि विधवा पुनर्विवाह
Image Credit : x

स्त्रियांसाठी आश्रयगृह आणि विधवा पुनर्विवाह

महात्मा फुलेंनी गर्भवती विधवांसाठी पहिलं आश्रयगृह सुरू केलं. त्यांनी स्त्रियांना केवळ शिक्षणच नाही, तर मानवतेचा आधार दिला. त्यांनी विधवांकरिता पुनर्विवाहास प्रोत्साहन दिलं, जे त्या काळात फार मोठं पाऊल होतं. 

55
अस्पृश्यांसाठी पाणवठ्यांची उभारणी
Image Credit : x

अस्पृश्यांसाठी पाणवठ्यांची उभारणी

महात्मा फुलेंनी दलितांसाठी स्वतंत्र पाणवठे, विहिरी आणि विश्रामगृहे उभारली. ते म्हणत: "देव सगळ्यांचा आहे, मग त्याच्या पाण्यावर काहींचा हक्क का?"

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.

Recommended Stories
Recommended image1
उद्धव ठाकरेंची हा मोठा नेता सोडणार साथ, कारण ऐकून व्हाल हैराण
Recommended image2
Solapur Crime : 'बाळू मामाचा अवतार’ म्हणवणारा भोंदू अटकेत; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई
Recommended image3
Maharashtra Weather Update : उन्हाचा कहर आणि पावसाची हजेरी! राज्यात दुहेरी हवामानाचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचा सल्ला
Recommended image4
Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : भाजपकडून 30 नावांची यादी दिल्लीकडे; नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता
Recommended image5
Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : 12 मे ला मतदान; महायुतीचे 8 जागांवर वर्चस्व, मविआसमोर मोठे आव्हान
Related Stories
Recommended image1
सकाळी उठल्यानंतर पाणी का प्यावे? वाचा काय म्हणतात तज्ज्ञ
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved