शेतकऱ्यांच्या अर्थसंकल्पाकडून काय आहेत अपेक्षा, जाणून घ्या माहितीहवामान बदल, उत्पादन खर्च आणि कर्जबाजारीपण यासारख्या समस्यांशी झुंजणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अर्थसंकल्पातून हमीभाव वाढ, कर्जमाफी, सिंचन सुविधा, तंत्रज्ञान आणि पिक विमा योजनांमध्ये सुधारणा अपेक्षित आहेत.