पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, ज्येष्ठ मराठी लेखिका तारा भावळकर, संमेलनाध्यक्षा उषा तांबे यांच्या उपस्थितीत पंतप्रधानांचा सत्कार केला