Maharashtra Election 2024: नितीन राऊत यांनी विलासराव देशमुखांवर केले गंभीर आरोपकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राऊत यांच्या म्हणण्यानुसार, 'जय भीम' म्हणण्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळाले नाही.