ST New Pass Scheme: एसटी प्रवाशांसाठी नवीन ई-बस पास योजना आणली, ज्यात 60 दिवसांचे भाडे भरून 90 दिवस प्रवास करता येईल. ही योजना प्रवाशांसाठी फायदेशीर असून यात ई बस पासधारकांना साध्या बसमध्ये प्रवास करण्याची, महिलांना 50% सवलतीचा लाभ घेण्याची सोय आहे.
Central Railway Diwali Special: दिवाळीच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबई–नागपूर आणि पुणे–नागपूर या मार्गांवर ऑक्टोबरच्या अखेरीस एकूण 18 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Satara Doctor Suicide : महाराष्ट्रातील साताऱ्यात महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाने राज्य हादरले. डॉक्टरच्या हातावर लिहिलेल्या नावांनी पोलीस आणि नेत्यांची काळी कृत्ये उघड केली. एक आरोपी अटकेत, पोलीस उपनिरीक्षक आणि खासदारांच्या पीएवरही गंभीर आरोप.
Pune : दिवाळीनिमित्त तात्पुरता खुला करण्यात आलेला पुण्यातील बाबाराव भिडे पूल पुन्हा बंद करण्यात आला आहे. महामेट्रोकडून सुरू असलेल्या पादचारी पुलाच्या कामामुळे वाहतूक थांबवण्यात आली आहे.
Pune : पुण्यातील एनडीएमधून महिन्याभरात दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटना समोर आल्या आहेत. 23 ऑक्टोबर रोजी आदित्य यादवचा पोहण्याच्या सरावादरम्यान मृत्यू झाला, तर याआधी 10 ऑक्टोबर रोजी अंतरिक्ष कुमारने आत्महत्या केली होती.
Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे आगमन झाले आहे. २४ ऑक्टोबर रोजी राज्यातील २९ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Marathi Controversy : मराठी बोलण्यावरुन पुन्हा वाद उफाळून आला आहे. मराठी न बोलल्याने एअर इंडियाच्या विमानात एका महिलेने एका युट्यूबरला चांगलेच सुनावले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Maharashtra Weather Alert: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन होणारय. हवामान खात्याने २४ ऑक्टोबरला २९ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यताय.
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत ऑक्टोबर महिन्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे नवी मुंबईतील महिला क्रिकेट सामना थांबवावा लागला, तर हवामान विभागाने पुढील काही तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
Maharashtra Talathi Bharti 2025: महाराष्ट्र महसूल विभागातर्फे लवकरच 1700 तलाठी पदांसह एकूण 4,644 पदांची भरती प्रक्रिया सुरू होणारय. ही भरती प्रक्रिया डिसेंबर 2025 पर्यंत सुरू होण्याची शक्यता असून पदवीधर उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरीची मोठी संधी आहे.
Maharashtra