भोपाळ येथील एम्समध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या बीडमधील १८ वर्षीय विद्यार्थ्याने पुण्यातील वानवडी भागात राहत्या ठिकाणी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पुण्यातील एका तरुणीवर खासगी व्हिडिओ पाठवून ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याची घटना घडली आहे. तरुणीने धाडस दाखवत पोलिसांकडे धाव घेतल्याने प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
नागपूरच्या उपनगरातील एका बंगल्यात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला असून, चार जणांना अटक केली आहे. यामध्ये एक बांधकाम व्यावसायिक, इव्हेंट मॅनेजर आणि दोन हाय-प्रोफाइल व्यक्तींचा समावेश आहे.
मुंबई - महाराष्ट्रात हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आगामी दिवसांत हवामान आणखी ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सशस्त्र दल पाकिस्तानला योग्य उत्तर देत आहेत.
पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निषेध केला आहे. ते म्हणाले की पाकिस्तानने 'बेईमानी' केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला सुधारण्यासाठी युद्धबंदीला मान्यता दिली होती.
India Pakistan Ceasefire : संजय राऊत यांनी दावा केला की, भारत-पाकिस्तानदरम्यान डोनाल्ड ट्रंम्प यांनी हस्तक्षेप करणे म्हणजे मोदी सरकार कमजोर आहे. खरंतर, आपल्या देशाच्या मुद्द्यांमध्ये तिसऱ्या राष्ट्राध्यक्ष हस्तक्षेप करू शकत नाही.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या युद्धबंदीवर शरद पवार, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या नेत्यांनी लष्कराच्या कारवाईचे कौतुक केले असून, शांततेला प्राधान्य देण्याची भूमिका मांडली आहे.
पुण्यातील १९ वर्षीय तरुणीला पाकिस्तानच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याच्या आरोपामुळे अटक केली. तिने इन्स्टाग्रामवर 'पाकिस्तान जिंदाबाद' असा मजकूर पोस्ट केला होता, ज्यामुळे संतापाची लाट उसळली आणि सकल हिंदू समाजाने कारवाईची मागणी केली.
Maharashtra SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्ड लवकरच SSC निकाल २०२५ जाहीर करणार आहे. विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर आपला निकाल पाहू शकतील. मागील वर्षीचा उत्तीर्णतेचा दर ९५.८१% होता.
Maharashtra