लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. अशातच मंत्री उदय सामंत यांनी यंदाच्या निवडणुकीत आम्ही राज्यात 45 च्या पार जाऊ असा दावा केला आहे.
भाजपला महाराष्ट्रात झटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरंतर, तिकीट कापल्याने नाराज असलेले उन्मेश पाटील उद्धव ठाकरेंच्या गटात प्रवेश करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या गटाच्या उमेदवारांची आज दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या यादीत पाच जागांच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे बुधवारी पहाटे एका कापडाच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत दुकानाच्या वरच्या बाजूस राहणाऱ्या एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
राज्याच्या राजकारणात फार मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार एकनाथ शिंदेंच्या पत्ता कट होण्याची चिन्हे दिसून आली आहेत.
लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून कोणाला लोकसभा उमेदवारी दिली जाणार याकडेच सर्वांच लक्ष लागून राहिलेलं आहे.
आधार कार्डच्या बाबतीत एक नवीन अपडेट समोर आली आहे. राज्यातील सुमारे बारा लाख विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अवैध असल्याचे सांगण्यात आले आहे.
कचाथीवू प्रकरणात सध्या भाजप आणि विरोधी पक्षांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.
सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचं वातावरण ,राजकीय वातावरण तर तापताना दिसत आहे.मात्र दुसरीकडे कमी पावामुळे यंदा उन्हाळा चांगल्याच प्रमाणात जाणवत असून राज्यात आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.उष्माघातामुळे ३३ जणांना रुग्णालयात दाखल केले आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागताच प्रतीक्षा असते की, आंबे केव्हा खायला मिळणार. त्यात पण अनेकांना खरा हापूस आंबा मिळणार का ? असा प्रश्न पडलेला असतो. पण आता हे संपूर्ण टेन्शन घायची गरज नाही. कारण देवगडचा हापूस आंबा आता तुम्हाला घरपोच मिळणार आहे तेही पोस्टाने.