MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रावर पावसाचा धोका कायम, 7 जिल्ह्यांना विशेष सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रावर पावसाचा धोका कायम, 7 जिल्ह्यांना विशेष सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात मुसळधार पावसानंतर आता हळूहळू पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. २१ ऑगस्टपासून राज्यात पावसाची उसंत मिळण्याची अपेक्षा हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Aug 20 2025, 09:50 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
Image Credit : Getty

मुंबई : महाराष्ट्रात पावसाची जोरदार नादखुळी अजूनही थांबलेली नाही. हवामान विभागाने मुंबई शहरासह उपनगरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. पुढील २४ तासांत ठाणे आणि घाटवस्त्यांवरही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Light to moderate rain very likely to occur at a few places over Marathwada.

तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या pic.twitter.com/noIh92Oneb

— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 20, 2025

26
Image Credit : X

उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये येत्या काही तासांत जोरदार पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. मात्र, २१ ऑगस्टनंतर संपूर्ण राज्यात पावसाचा झटका कमी होण्याची अपेक्षा आहे. चला तर मग पाहूया, २१ ऑगस्टला हवामान विभाग काय सांगतो.

Related Articles

Related image1
Police Bharti 2025: राज्यात 15,631 पोलीस आणि कारागृह शिपाई पदांसाठी भरतीला मंजुरी, मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वपूर्ण निर्णय
Related image2
Namo Shetkari Yojana 7th Installment : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती
36
Image Credit : X

मुंबई आणि आसपासच्या भागात मुसळधार पाऊस सुरूच राहणार असून पालघर, मुंबई शहर-उपनगर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा धोका आहे. पुणे जिल्ह्याच्या घाट भागाला ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर नाशिकच्या घाट परिसरालाही यलो अलर्ट दिला गेला आहे. त्याउलट, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता कमी असल्याने या भागांमध्ये सध्या कुठलाही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.

46
Image Credit : Asianet News

या जिल्ह्यांना यलो अलर्ट

२१ ऑगस्टला कोकणातील ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना यलो अलर्ट राहणार असून, पुण्याच्या घाट भागाला ऑरेंज अलर्ट लागू आहे.

56
Image Credit : Asianet News

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात सामान्यतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. या भागांतील कमाल तापमान २६ ते ३० अंश सेल्सिअस दरम्यान आणि किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअसच्या सुमारास राहील, अशी अपेक्षा हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

66
Image Credit : ANI

मागील आठ-दहा दिवसांपासून राज्यावर सतत पावसाचा जोर असल्याने त्याचा नकारात्मक परिणाम दिसत आहे, मात्र आता हळूहळू पावसाची ताकद कमी होण्यास सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवस राज्यात पावसाची उसंत राहील, त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
मुंबई बातम्या
पुण्याच्या बातम्या
मराठवाड्याच्या बातम्या
विदर्भातील बातम्या
नाशिक बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Mumbai Pune Expressway Traffic : मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवर टँकर अपघातानंतरही कोंडी कायम; 32 तासांचा हाहाकार, सरकारकडून चौकशीचे आदेश
Recommended image2
Ration Card: रेशन कार्डमधून नाव कट झालंय? टेन्शन सोडा, ५ मिनिटांत घरबसल्या करा नवीन नोंदणी!
Recommended image3
Solapur ZP Election : मोहोळमध्ये शिंदेंचं धक्कादायक वक्तव्य; शिवसेनेच्या चिन्हावरील उमेदवारालाच मत देऊ नका!
Recommended image4
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत धक्कादायक प्रकार; नंदुरबारमध्ये 710 पुरुषांचे अर्ज बाद
Recommended image5
Mumbai Pune Expressway : 32 तासांनंतर अपघातग्रस्त गॅस टँकर हटवण्यात यश; मुंबई–पुणे महामार्गावरील वाहतूक सुरळीत
Related Stories
Recommended image1
Police Bharti 2025: राज्यात 15,631 पोलीस आणि कारागृह शिपाई पदांसाठी भरतीला मंजुरी, मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वपूर्ण निर्णय
Recommended image2
Namo Shetkari Yojana 7th Installment : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved