कोल्हारहून प्रवासाला आलेल्या चार युवती मुर्देश्वर समुद्रात बुडून मृत्युमुखी पडल्याच्या घटनेचे दुःख ताजे असतानाच, येथे प्रवासाला आलेल्या कोप्पळ जिल्ह्यातील एका मुलाचा बुधवारी संध्याकाळी उघड्या विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
गेटवे वरुन एलिफंटाला जाणाऱ्या बोटीचा अपघात घडल्याच्या प्रकरणात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या या दुर्घटनेत बोट मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गाजराचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण काही व्यक्तींनी गाजराचे सेवन करणे टाळावे. अन्यथा आरोग्यासंबंधित समस्या उद्भवल्या जाऊ शकतात. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया…
रॉयल, भव्य दिसण्यासाठी हिरव्या रंगाची हेवी आर्ट वर्क प्रिंटेड पैठणी साडी, एव्हरग्रीन गोल्डन बॉर्डर रेड पैठणी, बुटी वर्क ग्रीन आणि लाल पैठणी साडी, कॉन्ट्रास्ट बॉर्डर पिवळी पैठणी साडी यासारख्या विविध प्रकारच्या पैठणी साड्या निवडू शकता.
अंकिता लोखंडेच्या आवडीचे ब्लाउज डिझाईन आपण पाहू शकता, त्या ब्लाउज डिझाईनमध्ये आपण खूप सुंदर दिसू शकता. या डिझाईनमध्ये आपण खूप छान दिसून याल.
मुंबईतील गेट ऑफ इंडियाजवळ झालेल्या बोट अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. नीलकमल बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याचे समोर आले आहे, त्यामुळे बोट मालकावर गुन्हा दाखल होणार आहे. १०१ प्रवाशांना वाचवण्यात आले असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आपण जिममध्ये असताना उपकरणांचा करंट बसतो, त्यामागचं आपण कधी कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? जिममध्ये असताना उपकरणांच्या जमिनीकरणाचा अभाव हे त्यामागचं एक कारण आहे.
गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी नीलकमल बोट बुडाली. ८० प्रवाशांपैकी १३ जणांचा मृत्यू झाला असून, ६६ जणांना वाचवण्यात आले आहे. स्पीड बोट धडकल्याने हा अपघात झाल्याचा आरोप आहे.