भारतात होणाऱ्या निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका या पाच टप्यांमध्ये होणार आहेत. महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे या कालावधीमध्ये निवडणुका पार पडणार आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी विधानसभेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यासह देशातील चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रकही जाहीर केले आहे.
लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आपल्या निवडणूक ओळखपत्रात चूक झाली असेल तर काळजी करू नका कारण आपण घरी बसल्या बसल्या ऑनलाईन दुरुस्ती करून घेऊ शकता.
लोकसभा निवडणुकीसाठीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीसाठीच्या तारखा अखेर जाहीर केल्या आहेत.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांची नेहमीच चर्चा केली जाते. नुकत्याच लेकाच्या प्री-वेडिंगवेळी नीता अंबानींच्या लुकची जगभरात चर्चा झाली. पण तुम्हाला माहितेय का, मुकेश अंबानी यांच्यासोबत लग्नाआधी नीता अंबानी काय करायच्या?
नवरा बायकोमध्ये भांडण होतात, हे आपल्याला माहित आहे. पण जगात असे काही लोक असतात जे भांडण झाल्यानंतर एकमेकांशी बरेच वर्ष बोलत नाही. असेच एक उदाहरण समोर आले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधी मध्य प्रदेशात भाजपला मोठा झटका बसला आहे. भाजपचे राज्यसभेतील खासदार अजय प्रताप सिंह यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना देखील दिली आहे.
लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. यावेळी निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे असतील आणि कोणत्या चेहऱ्यांना घेऊन निवडणूक लढवली जाईल त्याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेसाठी एक खुले पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधानांनी कलम 370 ते जीएसटीच्या मुद्द्यांचा उल्लेख केला आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी मार्गदर्शक तत्वे अधिसूचित केली आहेत. यामुळे श्रवणदोष आणि दृष्टीदोष असलेल्या प्रेक्षकांना चित्रपटाचा आनंद घेता येऊ शकेल.