भारतीय निवडणूक आयोगाकडून सोमवारी (29 जानेवारी) 15 राज्यांच्या 56 राज्यसभेच्या जागांसाठी मतदानाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने येत्या 27 फेब्रुवारीला राज्यसभा निवडणूक होणार असल्याची घोषणा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांसोबत 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमातून संवाद साधला. या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावल्याचे दिसून आले.
Smile Scheme : केंद्र सरकारने (Central Government) अयोध्यापासून ते तिरुवनंतपुरमपर्यंत ही 30 शहरं 2026 पर्यंत भिकारीमुक्त करण्याची योजना सुरू केली आहे.
दरवर्षी लाखोंच्या संख्येने विद्यार्थी UPSCची परीक्षा देतात. पण त्यापैकी काहींना या परीक्षेत यश मिळते. त्यापैकीच एक असणाऱ्या अनुराधा पाल इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विस (IAS) बनल्या आहेत. आयएएस होण्यापर्यंतचा अनुराधा यांचा प्रवास खडतर होता.
Mandya Flag Issue : कर्नाटकमध्ये हनुमानाचा ध्वज फडकावणे आणि यानंतर खाली उतरवण्यावरून वाद वाढला आहे. या प्रकरणास आता राजकीय रंग प्राप्त झाला आहे. यावरून आता भाजप-काँग्रेस पक्ष आमनेसामने आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतील भारत मंडपममध्ये विद्यार्थ्यांसोबत 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे.
विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार म्हणाले की, ‘ASIअहवालाद्वारे स्पष्ट झाले आहे की, हे संकुल हिंदूंचे प्रार्थनास्थळ होते, जे पाडण्यात आले. आता सर्वकाही स्पष्ट झाले असल्याने ते हिंदूंना पुन्हा सोपवले पाहिजे’.
बिहारमध्ये तापललेल्या राजकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर मोठा आरोप लावला आहे. केजरीवाल यांनी म्हटले की, भाजप दिल्लीतील सरकार पडण्याचा प्रयत्न करतेय.
Bihar Political Crisis : बिहारच्या राजकारणामध्ये नेमके काय सुरू आहे, यावरून सध्या सुरू असलेला गोंधळ रविवारी (28 जानेवारी) थांबवण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणूकीपूर्वी राजकीय पक्षांमध्ये चुरस सुरू झाली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीला धक्का देत एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. पण आता केंद्र सरकारला राज्याच्या थकबाकीसंदर्भात अल्टीमेटम दिला आहे.