Weather Update : देशात सध्या हवामानात मोठा बदल झाला असून काही भागांत पाऊस तर काही ठिकाणी कडाक्याची थंडी पडत आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे पावसाचे ढग कायम आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी काँग्रेसच्या आरोपांना उत्तर देताना RSS नोंदणीकृत नसली तरी वैध असल्याचे म्हटले आहे. त्यांनी स्पष्ट केले की संघ कोणत्याही पक्षाला नव्हे, तर राष्ट्रहिताच्या धोरणांना पाठिंबा देतो.
Shashi Tharoor Defends LK Advani : अडवाणींच्या दीर्घ सेवेला एका घटनेवरून मोजणे आणि मर्यादित करणे योग्य नाही, असे काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले आहेत. तसेच, काँग्रेसला पुन्हा एकदा अडचणीत आणले आहे.
Bengaluru Rapido Rider Arrested For Molesting Woman Passenger : बंगळूरमध्ये एका रॅपिडो रायडरला प्रवासादरम्यान एका महिला प्रवाशाचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पीडितेने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केल्यानंतर ही घटना व्हायरल झाली.
BJP Sweeps Local Elections in Daman Diu and Dadra Nagar Haveli : दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव येथे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) मोठा विजय मिळवला आहे.
Kashmir Train Hit By Eagle : काश्मीरमध्ये धक्कादायक घटना! गरुड ट्रेनला धडकल्याचं कधी ऐकलंय का? काश्मीरमध्ये अशीच एक चकित करणारी घटना घडली आहे. वेगवान ट्रेनसमोर उडणारा गरुड थेट काचेवर आदळला, यात लोको पायलट जखमी झाला असून, रेल्वेने तपास सुरू केला आहे.
18 Year Old Marries Her 55 Year Old Brother In Law : सोशल मीडियावर एका विचित्र प्रेम कहाणीची चर्चा आहे. एका मेहुणीने आपल्याच बहिणीच्या पतीशी लग्न केले आहे. इथे मेहुणी आणि दाजी यांच्या वयातील अंतराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
PM Modi Flags Off Four New Vande Bharat Trains : पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून बनारस-खजुराहो आणि एर्नाकुलम-बंगळूर या प्रमुख मार्गांवरील चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू केल्या. या नवीन सेवांमुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.
Goa Beach Harassment : गोव्याच्या आरंबोल बीचवरील एका व्हायरल व्हिडिओमुळे संताप व्यक्त होत आहे, ज्यात काही पुरुष दोन विदेशी महिलांना फोटो काढण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचे दिसत आहे.
Goa : राज्यातील वाढत्या गुन्ह्यांच्या घटनांमुळे गोवा सरकारने कडक राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केला आहे. हा कायदा राज्यात तीन महिन्यांसाठी लागू असणार आहे.
India