MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • 'या' कारणावरून सलमान खान आणि अरिजित सिंहचे झालं होतं भांडण, वाचून तळाची आग जाईल मस्तकात

'या' कारणावरून सलमान खान आणि अरिजित सिंहचे झालं होतं भांडण, वाचून तळाची आग जाईल मस्तकात

सलमान खान: बिग बॉस १९ च्या मंचावर सलमान खानने गायक अरिजित सिंहसोबतच्या वादावर अखेर मौन सोडले आहे. आमच्यात गैरसमज झाला होता आणि आता आम्ही चांगले मित्र आहोत असे स्पष्टीकरण सलमानने दिले. 

1 Min read
vivek panmand
Published : Oct 13 2025, 03:30 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
'या' कारणावरून सलमान खान आणि अरिजित सिंहचे झालं होतं भांडण, वाचून तळाची आग जाईल मस्तकात
Image Credit : @Arijit Singh

'या' कारणावरून सलमान खान आणि अरिजित सिंहचे झालं होतं भांडण, वाचून तळाची आग जाईल मस्तकात

बिग बॉस १९ च्या मंचावर सलमान खानने अरिजित सिंहबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी विकेंड का वारमध्ये अभिनेत्याने स्पष्टीकरण दिले आहे. या वादावर तो काय बोलला ते जाणून घेऊयात. 

26
बिग बॉस १९ च्या सेटवर काय झालं?
Image Credit : Arijit Singh Facebook

बिग बॉस १९ च्या सेटवर काय झालं?

बिग बॉस १९ च्या सेटवर कॉमेडियन रवी गुप्ताने हजेरी लावली आणि त्यानं सलमानने गंमतीने बोलून गेला. तो म्हणाला की, मी अरिजितसारखा दिसतो म्हणून मला येथे यायला भीती वाटत होती. त्यावर सलमानने हसत हसत स्पष्टीकरण दिल आहे.

Related Articles

Related image1
सलमान खान आणि ऐश्वर्या रायचा ब्रेकअप का झाला, जवळच्या व्यक्तीनं केला 'हा' खुलासा
Related image2
Kantara chapter 1 Box Office Collection: 'ही' चूक ऋषभ शेट्टीला भोवणार, कांतारा चॅप्टर १ चित्रपट १,००० कोटी कधी कमवणार?
36
सलमान खान काय म्हणाला?
Image Credit : our own

सलमान खान काय म्हणाला?

सलमान खान यावेळी बोलताना म्हणाला की, आता ते दोघे चांगले मित्र आहेत. आमच्यात गैरसमज झाला होता आणि खासकरून माझ्याकडून तो झाला होता. त्यानंतर त्यानं माझ्यासाठी गाणी गायली आहेत.

46
आता तो सलमानच्या कोणत्या चित्रपटासाठी गाणं लिहीत आहे?
Image Credit : Social Media

आता तो सलमानच्या कोणत्या चित्रपटासाठी गाणं लिहीत आहे?

आता अरिजित सिंह हा सलमान खानच्या बॅटल ऑफ गलवान या चित्रपटासाठी गाणे लिहीत आहे. त्यानं टायगर ३ या माझ्या चित्रपटात गाणं लिहिलं होतं.

56
दोघांमध्ये नेमकं काय झालं होतं?
Image Credit : Instagram

दोघांमध्ये नेमकं काय झालं होतं?

अरिजित सिंह आणि सलमान खान या दोघांमध्ये नेमकं काय झालं होत हे अनेकांना अजूनही माहिती नाही. २०१४ मध्ये फ्री प्रेस जर्नलच्या कार्यक्रमात एक किस्सा घडला होता.

66
सलमान खान अरिजितला काय म्हणाला?
Image Credit : Asianet News

सलमान खान अरिजितला काय म्हणाला?

सलमान खान अरिजित सिंहसोबत बोलत होता. यावेळी अरिजित सलमानने तू झोपेत होतास का असं विचारलं होतं. त्यावर अरिजितने तुम्ही लोकांनी मला झोपवलं होत असं म्हटलं होत. हे उत्तर सलमानला आवडलं नव्हतं.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
मनोरंजन बातम्या
Recommended Stories
Related Stories
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved