MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • सलमान खान आणि ऐश्वर्या रायचा ब्रेकअप का झाला, जवळच्या व्यक्तीनं केला 'हा' खुलासा

सलमान खान आणि ऐश्वर्या रायचा ब्रेकअप का झाला, जवळच्या व्यक्तीनं केला 'हा' खुलासा

ऐश्वर्या सलमान ब्रेकअप: संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार यांनी सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या ब्रेकअपबद्दल मोठा खुलासा केला आहे. 'देवदास' चित्रपटात सलमानऐवजी शाहरुख खानला घेतल्याने त्याला मोठा धक्का बसला होता आणि त्याच काळात दोघांचे ब्रेकअप झाले.

1 Min read
vivek panmand
Published : Oct 09 2025, 03:00 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
सलमान खान आणि ऐश्वर्या रायचा ब्रेकअप का झाला, जवळच्या व्यक्तीनं केला 'हा' खुलासा
Image Credit : Social Media

सलमान खान आणि ऐश्वर्या रायचा ब्रेकअप का झाला, जवळच्या व्यक्तीनं केला 'हा' खुलासा

बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा त्याच्या खाजगी आयुष्यामुळं परत चर्चेत आला आहे. सलमान खान आणि ऐश्वर्या राय हे दोघेही त्यांच्यातील अफेअरमुळे चर्चा सुरु झाली आहे.

26
सलमानच्या आणि ऐश्वर्याच्या जवळच्या व्यक्तींन केला धक्कादायक खुलासा
Image Credit : Instagram

सलमानच्या आणि ऐश्वर्याच्या जवळच्या व्यक्तींन केला धक्कादायक खुलासा

आता नुकताच अनेक वर्षानंतर सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल अत्यंत जवळच्या एका व्यक्तीने मोठा खुलासा केला. त्यावेळी काय घडले हे देखील स्पष्टपणे सांगितले. संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार यांनी अलीकडेच एक मुलाखत दिली.

Related Articles

Related image1
आरक्षणाच्या धगधगत्या अग्नीकुंडात आणखी एक आहुती, भुजबळ समर्थकाची आत्महत्या, मुख्यमंत्र्यांना लिहिला अखेरचा संदेश!
Related image2
Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा, 5 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी
36
सलमान खान आणि भन्साळी यांच्यात उडाले खटके
Image Credit : instagram

सलमान खान आणि भन्साळी यांच्यात उडाले खटके

सलमान खान आणि संजय लीला भन्साळी यांच्यात खटके उडाले होते. भन्साळींसोबत ऐश्वर्याने हम दे दिल चुके है सनम या चित्रपटात काम केलं होतं. हा चित्रपट हिट झाला पण भन्साळी यांनी सलमानला चित्रपटात घेतलं नाही.

46
शाहरुख खानला केलं कास्ट
Image Credit : instagram

शाहरुख खानला केलं कास्ट

भन्साळींनी देवदास चित्रपटामध्ये सलमान खानऐवजी शाहरुख खानला कास्ट केले. तो मोठा धक्का सलमान खानला बसला होता. त्यादरम्यानच ऐश्वर्या राय आणि सलमान खानच्या ब्रेकअपबद्दल सर्वत्र चर्चा सुरू होती आणि बातम्या देखील येत होत्या.

56
दोघांच्या ब्रेकअपनंतर बसला धक्का
Image Credit : instagram

दोघांच्या ब्रेकअपनंतर बसला धक्का

दोघांच्या ब्रेकअपनंतर आम्हाला धक्का बसला होता आणि वाईट वाटले. ते दोघे खूप जास्त जवळ होते. मला वाटते की, त्यांनी भांडायला नव्हते पाहिजे. आम्हाला सर्वांनाच ही बातमी ऐकून वाईट वाटलं

66
सलमान खान समजूतदार
Image Credit : instagram

सलमान खान समजूतदार

पण ठीक आहे हा सर्वकाही आता भूतकाळ आहे. सलमान खान देखील समजदार आहे, तो देखील यावर कधीच काही बोलत नाही. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचे ब्रेकअप बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेले ब्रेकअप नक्कीच आहे.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Dhurandhar X Review : अ‍ॅक्शन पॅक्ड, मास एंटरटेनर.. 'धुरंधर' पाहून प्रेक्षक काय म्हणाले?
Recommended image2
सुंदर कविता आणि रचना अपूर्ण राहिल्या, हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल केला पश्चाताप
Recommended image3
हे कोण लोक? घाणेरडी पॅन्ट, हातात मोबाईल; पापाराझींवर बरसल्या जया बच्चन
Recommended image4
धर्मेंद्रच्या निधनावर या बॉलिवूड स्टारची पत्नी लागली रडायला, ते माझे बालपणीचे क्रश असल्याचा केला दावा
Recommended image5
Bigg Boss 19 : ग्रँड फिनालेपूर्वी बसला डबल झटका, दोन स्पर्धक पडले घराबाहेर!
Related Stories
Recommended image1
आरक्षणाच्या धगधगत्या अग्नीकुंडात आणखी एक आहुती, भुजबळ समर्थकाची आत्महत्या, मुख्यमंत्र्यांना लिहिला अखेरचा संदेश!
Recommended image2
Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा, 5 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved