Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी, लाभार्थी महिलांसाठी e-KYC पूर्ण करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
How To Reclaim Land Ownership: जमीन चुकीच्या व्यक्तीच्या ताब्यात गेल्यास ती कायमची गमावली जात नाही. सातबारा दुरुस्ती, अतिक्रमणाची तक्रार, वारसाहक्कासाठी कलम ८० अंतर्गत दाद मागणे यांसारख्या कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून जमीन परत मिळवणे शक्य.
Vande Bharat Express: सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला आता दौंड रेल्वे स्थानकावर नवीन थांबा मिळणार आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या मागणीची दखल घेत हा निर्णय जाहीर केला असून, हा थांबा २४ नोव्हेंबर २०२५ पासून प्रायोगिक तत्त्वावर लागू होईल.
Vande Bharat Express New Stops: प्रवाशांच्या मागणीमुळे मध्य रेल्वेने हुबळी-पुणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला दौंड व किर्लोस्करवाडी येथे अधिकृत थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
Woman Cooks Maggi In Train Kettle : एक कप मॅगीमुळे संपूर्ण ट्रेन धोक्यात येऊ शकते का? व्हायरल व्हिडिओमध्ये महिलेला किटलीत जेवण बनवताना पाहून रेल्वेने हाय-पॉवर उपकरणांवर कठोर बंदी, इशारा आणि मोठ्या कारवाईची घोषणा केली... धोका नेमका किती होता?
BJP leader Pankaja Munde PA Anant Garje wife Dr Gauri commits suicide : मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी गर्जे यांनी वरळीतील राहत्या घरी आत्महत्या केली. लग्नाला केवळ दहा महिने झाले असतानाच ही घटना घडली आहे.
Weather Update : पुढील 10 दिवसांत देशाच्या हवामानात मोठे बदल होत असून दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. यामुळे तामिळनाडू, केरळ आणि अंदमान-निकोबार बेटांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
एका वृद्ध आजीने पै-पै जमवून चष्मा खरेदी केला. दुकानदाराने तिची अडचण समजून घेत तिला नंतर पैसे देण्यास सांगितले, ज्यावर आजीने 'पोरा मला आता ठळक दिसायला लागलं' अशी दिलेली प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.
57 Jain Mumukshu Mass Initiation Diksha Muhurat : महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच, मुंबईत ५७ मुमुक्षू २३ नोव्हेंबर रोजी एकाच वेळी सामूहिक दीक्षा घेणार आहेत. आचार्य योगतिलकसूरिजी यांच्या प्रेरणेने ७ ते ७० वयोगटातील व्यक्ती संयम मार्गावर प्रवेश करतील.
Maharashtra Cold Wave : 21 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात गारवा कायम राहणार असून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग वाढल्याने राज्यात थंडीची तीव्रता जाणवत आहे. पुढील काही दिवसांत तापमानात पुन्हा घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
Maharashtra