MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Extramarital Affairs : या वयातील महिला विवाहबाह्य संबंध ठेवतात, कारण माहितीये?

Extramarital Affairs : या वयातील महिला विवाहबाह्य संबंध ठेवतात, कारण माहितीये?

Why Middle Aged Women Have Extramarital Affairs : विवाहबाह्य संबंध ठेवणार्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण तुम्ही बारकाईने बघितले तर एका विशिष्ट वयातील महिलाच विवाहबाह्य संबंध ठेवतात. हे कोणते वय आहे, हे जाणून घ्या. वाचा त्यावर उपाय. 

1 Min read
Author : Asianetnews Team Marathi
Published : Jan 06 2026, 12:28 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
याच वयात विवाहबाह्य संबंध का वाढतात?
Image Credit : Getty

याच वयात विवाहबाह्य संबंध का वाढतात?

आपल्या देशात विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण वाढले आहे. यामागे अनेक सामाजिक, मानसिक कारणे आहेत. लग्नाच्या काही वर्षांनंतर, विशेषतः 35-40 वयोगटातील महिला अशा संबंधांकडे जास्त का वळतात? याचा बारकाईने अभ्यास केल्यास त्यामागच्या कारणांचा उलगडा होतो. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
या वयोगटातील महिलांमध्ये हे प्रमाण जास्त
Image Credit : Getty

या वयोगटातील महिलांमध्ये हे प्रमाण जास्त

एकटेपणा, भावनिक थकवा आणि असमाधान यांमुळे महिला बाहेर आधार शोधतात. 35-45 वयोगटात कुटुंबात भावनिक आधाराची कमतरता आणि कामाचा ताण यामुळे त्या मानसिकरित्या खचतात व आनंद बाहेर शोधतात. त्यासाठी त्या इतर पुरुषांच्या प्रेमात पडतात. एवढेच नव्हे तर शारीरिक सुखही अनुभवतात. 

Related Articles

Related image1
काश्मीरच्या कळीसारखी दिसेल नजाकत, 6 फॅन्सी काश्मिरी मनमोहक इअररिंग्ज!
Related image2
Tata Punch Facelift Teaser : टाटा पंच फेसलिफ्टचा आला टीझर; पाहा जबरदस्त लूक
34
ही आहेत प्रमुख कारणं
Image Credit : Getty

ही आहेत प्रमुख कारणं

पतीकडून प्रेम आणि भावनिक आधार न मिळाल्यास महिला बाहेर आधार शोधतात. 35-40 वयात जबाबदाऱ्या वाढतात आणि पती-पत्नीमधील संवाद कमी होतो. ही पोकळी भरून काढण्यासाठी त्या विवाहबाह्य संबंध ठेवतात.

44
ही काळजी घेतल्यास...
Image Credit : Getty

ही काळजी घेतल्यास...

हे टाळण्यासाठी पती-पत्नीने एकमेकांशी रोज बोलावे, वेळ द्यावा. समस्या शेअर कराव्यात. गरज पडल्यास समुपदेशन घ्यावे. यामुळे नातं टिकून राहील आणि मुलांवर वाईट परिणाम होणार नाहीत.

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
जीवनशैली बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Aloe Vera: चेहऱ्यावरचं टॅनिंग काढण्यासाठी कोरफड कशी वापरायची? जाणून घ्या ३ सोपे उपाय
Recommended image2
Toyota Glanza : बलेनोचा टोयोटासाठी मोठा डाव, ग्लान्झावर ७० हजारांची बंपर सूट!
Recommended image3
Cooker Safety: कुकरच्या 'या' भागाकडे दुर्लक्ष करताय? कॅन्सर तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा!
Recommended image4
७ ऑगस्ट २०२६: ४ राशींचं भविष्य उजळणार, या गुंतवणुकीतून काय मिळणार?
Recommended image5
Viral Video: पिल्लांसाठी आईचा जीव तुटतोय! मांजर भिंतीवरून सारखी पडतेय, पण हार मानायला तयार नाही
Related Stories
Recommended image1
काश्मीरच्या कळीसारखी दिसेल नजाकत, 6 फॅन्सी काश्मिरी मनमोहक इअररिंग्ज!
Recommended image2
Tata Punch Facelift Teaser : टाटा पंच फेसलिफ्टचा आला टीझर; पाहा जबरदस्त लूक
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved