छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित भागांमध्ये सुरक्षा दलांना मोठ यश मिळालं आहे. पोलीस आणि सीआरपीएफच्या सुरक्षा दलांनी चकमकीमध्ये 8 नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. छत्तीसगडमधील नारायणपूर-अबूझमाड येथे ही चकमक सुरू आहे. या चकमकीत एक जवानही जखमी झाला आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर ईडी पुन्हा सक्रिय झाली आहे. ईडीने १५०० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात मनी लाँड्रिंग तपासाचा भाग म्हणून केरळस्थित पॉन्झी कंपनीवर छापा टाकला आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू पुन्हा एकदा इटलीमध्ये झालेल्या G7 शिखर परिषदेत कामी आली. परिषदेत पंतप्रधान मोदी हे सर्व परदेशी राजकारण्यांचे आवडते राहिले.
राजकीय रणनीतीकार बनलेले कार्यकर्ते-राजकारणी प्रशांत किशोर यांनी शुक्रवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर आरोप केला की त्यांनी स्वत:च्या सत्तेत सातत्य राखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे "चरण स्पर्श" केले आहेत.
भारत दिवसेंदिवस नवीन उंची गाठत आहे. भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मजबूत आणि प्रभावी राष्ट्र म्हणून उदयास येत आहे. गेल्या काही वर्षांत भारताची प्रतिमा खूप बदलली आहे.
सध्या T20 विश्वचषक 2024 चे सामने होत आहेत. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि आयर्लंड यांच्यात १४ जून रोजी होणारा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता आणि आजही फ्लोरिडामध्ये पावसाची स्थिती कायम आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची शुक्रवारी G-7 शिखर परिषदेत भेट झाली. पंतप्रधान मोदी इटलीच्या अपुलिया भागातील बोर्गो एग्नाझिया रिसॉर्टमध्ये G7 शिखर परिषदेत पोहोचले.
G7 शिखर परिषदेच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जागतिक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. याच क्रमाने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाली.
रेणुका स्वामी हत्या प्रकरणातील पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा झाला आहे. कन्नड फिल्मस्टार दर्शन थुगुडेपा याच्या सांगण्यावरून रेणुका स्वामींवर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे.
टोलचे पैसे कोठे उपयोगात आणले जातात आणि त्यातून कोणती कामे केली जातात हे आपण या लेखातून समजून घेऊयात.