या पत्रकार परिषदेत विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी भारतीय लष्कराची बाजू मांडली.
विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी सांगितले की, एकूण नऊ दहशतवादी ठिकाणे लक्ष्य करून यशस्वीरित्या नष्ट करण्यात आली. नागरिकांचे आणि त्यांच्या पायाभूत सुविधांचे नुकसान होऊ नये म्हणून ही ठिकाणे निवडण्यात आली होती.
भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे. ९ मोठे तळ उद्ध्वस्त झाले आहेत, ज्यात जैश आणि लष्करचे लॉन्चपॅड्सचा समावेश आहे. यावर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.
भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील नऊ दहशतवादी छावण्यांवर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत यशस्वी हल्ला केल्यानंतर, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
India Strikes: भारतीय सैन्याने पाकिस्तानातील ९ आतंकी अड्ड्यांवर हल्ला केला. राफेल विमानांनी SCALP क्षेपणास्त्र आणि हॅमर बॉम्बने हाहाकार माजवला. हा पहलगाम हल्ल्याचा बदला आहे का?
विशेषतः विवाहित महिलांचे पती या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले, ज्यामधून केवळ जीव घेण्याचा नव्हे, तर भारतीय संस्कृतीवर आणि कुटुंबव्यवस्थेवर घाव घालण्याचा उद्देश स्पष्ट दिसून आला.
India strikes: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि PoK मधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. यामुळे पाकिस्तानमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून, भारताने हा हल्ला आत्मरक्षणासाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, इंडिगो एअरलाइन्सने काही शहरांमधील प्रवाशांसाठी Flight Advisory जारी केली आहे.
India strikes: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर राफेलमधून स्कॅल्प मिसाईलने हल्ला केला. या अत्याधुनिक मिसाईलची वैशिष्ट्ये आणि ताकद जाणून घ्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्रभर ऑपरेशन सिंदूरवर लक्ष ठेवले होते. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर यशस्वी हल्ला केला.
India