परदेशात काम करून स्थिरायचे हे अनेकांचे स्वप्न असते. काही देश परदेशी प्रतिभांना आकर्षित करण्यासाठी आणि भारतीय व्यावसायिकांना आंतरराष्ट्रीय रोजगाराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या कार्य व्हिसा प्रक्रिया सुलभ करतात.
बुलेट ट्रेन, हायस्पीड रेल्वेला आता मागणी जास्त आहे. कितीही दूरचा प्रवास असला तरी लगेच पोहोचायचे आहे. वेळ वाचवायचा आहे. पण भारतातील ही रेल्वे याच्या उलट आहे. केवळ ४६ किलोमीटरच्या प्रवासासाठी ही रेल्वे तब्बल ५ तास घेते.
हातात घेतल्यावर बाळ नाग आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार फणा काढतो आणि जिभ बाहेर काढतो आणि हातातून खाली सरकतो.
आपल्या कारमधील समस्या, सर्व्हिस, कर्मचाऱ्यांचे वर्तन, स्पेअर पार्ट, कार डिझाइनसह ग्राउंड लेव्हलच्या समस्या सोडवा. एका व्यक्तीने महिंद्रा कारबद्दल अत्यंत वाईट टीका केली आहे. या टीकेला स्वतः आनंद महिंद्रा यांनी दिलेले उत्तर सर्वांच्या पसंतीस उटले आहे.
बेंगळुरूमध्ये पासपोर्ट पडताळणीसाठी आलेल्या पोलीस कॉन्स्टेबलने एका तरुणीला मिठी मारण्यासाठी विनंती करून छळ केल्याचा आरोप आहे. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी कॉन्स्टेबलला निलंबित केले आहे.
सोळा वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया अकाउंट तयार करण्यावर ऑस्ट्रेलियाने बंदी घातली आहे.
संसदेत घटनात्मकावर चर्चा होणार आहे. लोकसभेत १३, १४ तारखेला आणि राज्यसभेत १६, १७ तारखेला चर्चा होईल.
२०१८ च्या आयपीएल लिलावात राजस्थान रॉयल्सने केवळ ३० लाख रुपयांना संघात आणलेला खेळाडू म्हणजे आर्यमान बिर्ला.
आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी भारताचा प्रजनन दर २.१ पेक्षा जास्त असण्याची गरज व्यक्त केली आहे. ते म्हणतात की, कुटुंब समाजाचा अविभाज्य भाग असून, प्रजनन दर कमी झाल्याने अनेक समाज आणि संस्कृती नष्ट होऊ शकतात.