Vijay Wadettiwar यांचा आरोप

Share this Video

नागपूर येथे विजय वडेट्टीवार यांनी TMC संकट, काँग्रेसवर लावलेले बॅनर्स आणि मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीवर प्रतिक्रिया दिली.त्यांनी भाजपवर देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा आणि विभाजनकारी राजकारण करण्याचा आरोप केला.INDIA आघाडीच्या बैठकीनंतर भाजप घाबरलेला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video