संजय शिरसाटांचा दावा, INDIA आघाडी आता संपली

Share this Video

INDIA आघाडीच्या बैठकीवर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट यांनी आघाडी आता अस्तित्वात नसल्याचा दावा केला. उद्धव ठाकरे बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहत नसल्यावरही त्यांनी टीका केली. INDIA आघाडीतील पक्षांमध्ये फूट पडल्याचे सांगत, काही नेते नव्या राजकीय पर्यायांच्या शोधात असल्याचा दावाही शिरसाट यांनी केला. यावेळी त्यांनी राहुल गांधी, छगन भुजबळ, राम मंदिर देणग्या आणि इतर राजकीय मुद्द्यांवरही भाष्य केले.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video