Harshwardhan Sapkal यांचा संघावर हल्लाबोल

Share this Video

काँग्रेस नेते Harshwardhan Sapkal यांनी संघ मुख्यालयावर मोर्चा नेण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि संघावर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान Narendra Modi यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली.तसेच महाराष्ट्र पोलिसांवर आणि गृहमंत्री Devendra Fadnavis यांच्या दबावाखाली काम केल्याचा आरोप करत त्यांनी संताप व्यक्त केला. एप्स्टीन फाईलसारख्या गंभीर प्रकरणावर सरकार आणि यंत्रणा दबाव टाकत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या सर्व घडामोडींमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Related Video