Sanjay Raut यांचा संताप, महिला अत्याचार प्रकरणांवर SIT वर सवाल

Share this Video

मुंबईत Sanjay Raut यांनी राज्यातील वाढत्या महिला अत्याचार प्रकरणांवर तीव्र प्रतिक्रिया दिली. चार वर्षांच्या मुलीवरील गंभीर घटनेवर बोलताना त्यांनी कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले.आरोपी पोलिस कस्टडीत असताना SIT नेमण्याची गरज काय, असा सवाल करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.चाकण, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरमधील घटनांचा उल्लेख करत, अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Video