LPG टंचाईवर संजय राऊतांचा मोदी सरकारवर टोला

Share this Video

देशात वाढती महागाई आणि LPG गॅसच्या तुटवड्यामुळे नागरिक त्रस्त असताना Sanjay Raut यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. गॅस सिलेंडरच्या टंचाईवर प्रतिक्रिया देताना त्यांनी उपरोधिक टोला लगावत म्हटलं की, “फक्त जय श्रीराम म्हणा, सिलेंडर तुमच्या दारात येईल. नमो नमो म्हटलं तर पेट्रोल-डिझेलही घरपोच मिळेल.”राऊतांनी आरोप केला की देशात गॅस, पेट्रोल-डिझेल आणि खाद्यतेलाच्या किमती वाढत असताना पंतप्रधान Narendra Modi हे निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत.अशाच Breaking Political News, Maharashtra Politics, National News Updates साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

Related Video