
युगेंद्र पवारांची सरकारकडे मागणी
Yugendra Pawar यांनी बारामती तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या मोठ्या नुकसानीवर आवाज उठवला आहे.ऊस, कलिंगड यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली. प्रति एकर किमान १ लाख रुपयांचे विशेष पॅकेज देण्याची मागणी करत त्यांनी सरकारकडे निवेदन केले आहे.तसेच पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करावेत, भोंदू बाबांवर कडक कारवाई करावी आणि राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली.👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.