
Waris Pathan यांचा Mira Road प्रकरणावर संताप, BJP-VHP वर गंभीर आरोप
Waris Pathan यांनी Mira Road मधील घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत BJP, VHP आणि बजरंग दलावर गंभीर आरोप केले. समाजात धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली. तसेच FIR दाखल करून अटक करण्याची मागणीही त्यांनी पोलिसांकडे केली.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
