
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कर्नाटक CM फेस चर्चांपासून बकरी ईद वाद आणि पेट्रोल-डिझेल दरवाढीपर्यंत विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. ठाण्यातील बकरी ईद वादावर बोलताना त्यांनी सामाजिक सलोखा राखण्याचं आवाहन केलं. तसेच विधान परिषदेत RPI ला जागा मिळावी अशी मागणीही त्यांनी केली.