संजय राऊतांचा मोदींवर निशाणा! "२५ दिवसांनी आठवलं का?" | वेस्ट एशिया मुद्द्यावर टीका

संजय राऊतांचा मोदींवर निशाणा! "२५ दिवसांनी आठवलं का?" | वेस्ट एशिया मुद्द्यावर टीका

Published : Mar 24, 2026, 03:02 PM IST

शिवसेना नेते संजय राऊत यांनी वेस्ट एशिया संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. २५ दिवसांनी सरकारला सर्वपक्षीय बैठकीची गरज का वाटली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राऊत यांनी लोकसभेत चर्चेची मागणी करत राहुल गांधी यांच्या वक्तव्यालाही समर्थन दिलं. तसेच देशात शांती कुठे आहे, असा सवाल करत सरकारच्या धोरणांवर निशाणा साधला. डिलिमिटेशन आणि जातीय जनगणना (Caste Census) या मुद्द्यांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली असून, विरोधकांसोबत चर्चा आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

02:30विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल! "लोकशाही संपली, हुकूमशाही सुरू"
02:43युवकांसाठी प्रेरणा! योगेश कदम यांचे मोदींच्या 9000 दिवसांच्या कामाबद्दल मोठं वक्तव्य
12:35Aaditya Thackeray यांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल | ‘बंधनू भक्त’ प्रकरणावर गंभीर आरोप
05:24Hussain Dalwai यांचा सरकारवर निशाणा | LPG तुटवडा, RSS आणि परराष्ट्र धोरणावर टीका
06:11Anand Dubey यांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल | महिला सुरक्षा, LPG तुटवडा आणि पाकिस्तानवर वक्तव्य
06:06Ritu Tawde यांचे दुहेरी विधान | Signal School उद्घाटन आणि LPG तुटवड्यावर मोठा अपडेट
01:44Harshwardhan Sapkal यांचा संघावर हल्लाबोल | Narendra Modi यांच्या राजीनाम्याची मागणी
04:05Nitin Gadkari यांची भावनिक श्रद्धांजली | Datta Meghe यांच्याशी पारिवारिक नात्याचा उल्लेख
03:45Amol Mitkari यांची खंत व्यक्त | अजित दादांच्या प्रकरणावर सभागृहात चर्चा न केल्याने नाराज