
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पेट्रोल-डिझेल, महागाई आणि SIR मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “petrol-diesel कमी वापरा” या वक्तव्यावर त्यांनी निशाणा साधला. तसंच बंगाल निवडणूक, वोट कटिंग आणि अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरही त्यांनी मोठे आरोप केले.