देवेंद्र फडणवीसांचा दावा, 1000 दिवसांत 70% नोकऱ्यांचं स्वरूप बदलेल | AI | Jobs | Skill

Published : Jun 05, 2026, 12:10 PM IST

मुंबईत आयोजित VforD (Youth For Development) च्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौशल्य विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोजगार आणि विकसित भारत 2047 या विषयांवर भाष्य केले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात युवांना नव्या कौशल्यांनी सक्षम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. AI, सेमीकंडक्टर आणि क्वांटम कम्प्युटिंगमुळे रोजगार क्षेत्रात मोठे बदल होणार असून, त्यासाठी युवकांना तयार करण्याची गरज असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. तसेच CSR आणि सामाजिक प्रभाव निर्माण करणाऱ्या संस्थांच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले.

03:59सोनम वांगचुक; राजीनामा ही सुरुवात | Dharmendra Pradhan | Student Protest | Sonam Wangchuk
04:11आशुतोष रांकांचा इशारा; FIR मागे घ्या, नाहीतर पुन्हा आंदोलन | Student Protest | CJP | Kapil Sibal
04:02रामदास आठवलेंचं विरोधकांना प्रत्युत्तर | Parliament | StudentProtest | CJI
09:37रोहित पवारांचा MPSC आयोगावर दबावाचा आरोप | MPSC | Paper Leak | Tukaram Munde
03:12एकनाथ शिंदे : विकसित भारत 2047चा संकल्प | Kargil | Modi | ViksitBharat
13:37संजय राऊतांचा मोदींवर हल्ला, NEET पेपरफुटी कायदा दिखावा | Paper Leak | Modi | Student Protest
04:04एकनाथ शिंदे: ठाण्यातील आशियातील सर्वात मोठा सिग्नल हटणार | Thane | Traffic | MMRDA
03:08रोहित पवार: युवा शक्तीपुढे सरकारला झुकावं लागलं | NEET | Student Protest | Dharmendra Pradhan
03:03देवेंद्र फडणवीस: तरुणांसाठी कठोर कायदा येणार | NEET | Paper Leak | Modi
03:39Uddhav Thackeray's Shivaji Park Speech in Mumbai | Gives Full Credit to Students | CJP Protest