देवेंद्र फडणवीसांचा दावा, 1000 दिवसांत 70% नोकऱ्यांचं स्वरूप बदलेल | AI | Jobs | Skill

Published : Jun 05, 2026, 12:10 PM IST

मुंबईत आयोजित VforD (Youth For Development) च्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौशल्य विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोजगार आणि विकसित भारत 2047 या विषयांवर भाष्य केले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात युवांना नव्या कौशल्यांनी सक्षम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. AI, सेमीकंडक्टर आणि क्वांटम कम्प्युटिंगमुळे रोजगार क्षेत्रात मोठे बदल होणार असून, त्यासाठी युवकांना तयार करण्याची गरज असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. तसेच CSR आणि सामाजिक प्रभाव निर्माण करणाऱ्या संस्थांच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले.

03:54अमित साटमांची काळा घोडा प्रकल्पाची पाहणी, पहिला नॉन-व्हेईकल झोन सज्ज | Mumbai | KalaGhoda | BJP
07:22हुसेन दलवाईंचा मोदी सरकारवर हल्लाबोल, राहुल गांधींच्या वक्तव्याला पाठिंबा | Rahul Gandhi | BJP
03:33किशोरी पेडणेकरांचा BJP वर हल्लाबोल, मुंबई तुंबण्यावरून साधला निशाणा | Mumbai | BJP | Rain
03:07पंकजा मुंडेंनी शेतात धरला नांगर, नैसर्गिक शेतीचा संदेश | Farming | Beed | Gopinath Munde
09:07चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेसला सल्ला, लढू शकत नसाल तर माघार घ्या | Mahayuti | Election
11:04राम कदम यांचा राहुल गांधी आणि शरद पवारांवर हल्लाबोल, आंदोलनावरून टोला | Ram Kadam | CBSE | Protest
06:29संजय घाडींचा दावा, पावसापूर्वी 80% नाला सफाई पूर्ण | Monsoon | BMC | Drain Cleaning
03:40रोहित पवारांचा महागाईवर सवाल, दरवाढीविरोधात आंदोलन | Inflation | Petrol Diesel | NCP SP
02:16एकनाथ शिंदेंची रात्री बैठक, जिल्हा बँक निवडणुकीवर चर्चा | Mahayuti | Bank Election | Aurangabad