आनंद दुबे यांचा दावा, INDIA आघाडीतील मतभेद दूर होणं गरजेचं | INDIA Bloc | DMK | Congress

Published : Jun 05, 2026, 05:10 PM IST

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आनंद दुबे यांनी INDIA आघाडीतील मतभेदांवर भाष्य केले. DMK आणि काँग्रेसमधील मतभेद, तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडी, परिसीमन विधेयक आणि विरोधी पक्षांवरील केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईच्या मुद्द्यांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपविरोधात मजबूत लढा उभारण्यासाठी INDIA आघाडीतील सर्व पक्षांनी आपले मतभेद बाजूला ठेवून एकत्र राहण्याची गरज असल्याचे दुबे यांनी म्हटले.

18:37देवेंद्र फडणवीसांचा दावा, 1000 दिवसांत 70% नोकऱ्यांचं स्वरूप बदलेल | AI | Jobs | Skill
03:54अमित साटमांची काळा घोडा प्रकल्पाची पाहणी, पहिला नॉन-व्हेईकल झोन सज्ज | Mumbai | KalaGhoda | BJP
07:22हुसेन दलवाईंचा मोदी सरकारवर हल्लाबोल, राहुल गांधींच्या वक्तव्याला पाठिंबा | Rahul Gandhi | BJP
03:33किशोरी पेडणेकरांचा BJP वर हल्लाबोल, मुंबई तुंबण्यावरून साधला निशाणा | Mumbai | BJP | Rain
03:07पंकजा मुंडेंनी शेतात धरला नांगर, नैसर्गिक शेतीचा संदेश | Farming | Beed | Gopinath Munde
09:07चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेसला सल्ला, लढू शकत नसाल तर माघार घ्या | Mahayuti | Election
11:04राम कदम यांचा राहुल गांधी आणि शरद पवारांवर हल्लाबोल, आंदोलनावरून टोला | Ram Kadam | CBSE | Protest
06:29संजय घाडींचा दावा, पावसापूर्वी 80% नाला सफाई पूर्ण | Monsoon | BMC | Drain Cleaning
03:40रोहित पवारांचा महागाईवर सवाल, दरवाढीविरोधात आंदोलन | Inflation | Petrol Diesel | NCP SP