आनंद दुबे यांचा दावा, INDIA आघाडीतील मतभेद दूर होणं गरजेचं | INDIA Bloc | DMK | Congress

Published : Jun 05, 2026, 05:10 PM IST

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आनंद दुबे यांनी INDIA आघाडीतील मतभेदांवर भाष्य केले. DMK आणि काँग्रेसमधील मतभेद, तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडी, परिसीमन विधेयक आणि विरोधी पक्षांवरील केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईच्या मुद्द्यांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपविरोधात मजबूत लढा उभारण्यासाठी INDIA आघाडीतील सर्व पक्षांनी आपले मतभेद बाजूला ठेवून एकत्र राहण्याची गरज असल्याचे दुबे यांनी म्हटले.