या परीक्षा राज्यातील सर्व नऊ विभागीय मंडळांद्वारे घेण्यात येणार आहेत. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण. शिक्षण मंडळाने सर्व विभागीय कार्यालयांना पूर्वतयारीचे आदेश दिले असून शाळांनाही परीक्षा आयोजनासंबंधी सूचना पाठवण्यात आल्या आहेत.