
जंतर-मंतरवरील आंदोलन, सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा मुद्दा, केंद्र सरकारची भूमिका, तरुणांच्या आंदोलनाला मिळणारा पाठिंबा, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा, संसद मार्गावरील मोर्चाला परवानगी नाकारल्याचा मुद्दा, ED मुख्यालयाकडे मोर्चा वळवण्याचे आवाहन, तसेच सुप्रीम कोर्ट, ED, CBI आणि इतर घटनात्मक संस्थांवर संजय राऊत यांनी केलेली टीका यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. याशिवाय उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनाचा उल्लेख, विरोधकांची भूमिका, संसद आणि विविध विधेयकांवरही त्यांनी भाष्य केले.