
मुंबईत शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी VHP आणि हिंदू-मुस्लिम सामाजिक सलोख्याच्या मुद्द्यावर आपले मत मांडले. ‘नाराज फुफा’ वक्तव्य आणि मोदी सरकारच्या संदर्भातही त्यांनी भाष्य केले. यावेळी राऊत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) मुद्द्यासह शेतकरी आत्महत्या आणि महागाईचा विषय उपस्थित केला. पुण्यातील आंदोलनांवरही ते बोलले. तसेच भाजप सरकार आणि घटनात्मक संस्थांच्या कामकाजासंदर्भातील मुद्दे त्यांनी उपस्थित केले.