या प्रकल्पामुळे सोलापूरच्या स्थानिक तरुणांना आता नोकरीसाठी पुणे किंवा मुंबईची वाट धरावी लागणार नाही.
स्थानिक रोजगार: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात हजारो नव्या नोकऱ्या उपलब्ध होतील.
आर्थिक क्रांती: आयटी पार्कमुळे शहराच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल.
पाठपुराव्याला यश: आमदार देवेंद्र कोठे यांनी या प्रकल्पासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश आले आहे.