ज्या महिलांनी सर्व अटी पूर्ण करूनही अद्याप पैसे मिळालेले नाहीत, त्यांच्यासाठी सरकारने महत्त्वाची सूचना दिली आहे.
अनेक महिलांचे अर्ज पात्र असूनही KYC मधील त्रुटींमुळे पैसे अडकले आहेत.
अशा महिलांना आता त्यांची माहिती अपडेट करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
ज्यांच्या अर्जात चुका झाल्या आहेत किंवा ज्यांनी अद्याप केवायसी केलेली नाही, त्यांनी ती त्वरित पूर्ण करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.