ही उत्सव विशेष गाड्यांची सेवा खालील प्रमुख शहरांसाठी उपलब्ध होणार आहे.
दानापूर, गोरखपूर, दिल्ली, नागपूर, कोल्हापूर
झांशी (वीरांगणा लक्ष्मीबाई), लातूर, संगानेर, कलबुर्गी, अजमेर
गाझीपूर, हिसार, बिकानेर, साईनगर शिर्डी
यामुळे उत्तर, मध्य आणि दक्षिण भारतामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.