मोर्चाचा प्रवास आणि मार्ग बदल
असुरक्षित वळणांमुळे माळशेज घाटातील मार्ग बदलण्यात आला असून, मोर्चा आता पैठण, अहिल्या नगर, कल्याण फाटा, नारायणगाव, शिवनेरी किल्ला, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल मार्गे मुंबईच्या दिशेने कूच करत आहे. मोर्चाच्या प्रत्येक टप्प्यावर स्थानिक मराठा बांधवांकडून जोरदार स्वागत केले जात आहे.