महाराष्ट्रात गणपती बाप्पाचं जल्लोषात स्वागत
राज्यभरात गणरायाचं मोठ्या आनंदात आणि पारंपरिक पद्धतीने स्वागत होत आहे. प्रत्येक घर, संस्था आणि सार्वजनिक मंडळांमध्ये मंगलमय वातावरण आहे. बाप्पाच्या आगमनाने नवचैतन्य निर्माण झालं असून, आनंदोत्सवाची सुरुवात झाली आहे.