या निर्णयाचे प्रमुख फायदे
स्वतःचा रस्ता: शेतकऱ्यांना कुणावरही अवलंबून न राहता आपल्या शेतापर्यंत थेट रस्ता उपलब्ध.
शेती कामासाठी सुलभता: ट्रॅक्टर, बैलगाडी, अवजारे सहज शेतात नेता येतील.
वाहतुकीत गती: शेतीमाल बाजारात वेळेत पोहोचवता येईल, विशेषतः पावसाळ्यात मोठा फायदा.
आपत्कालीन मदत पोहोचवण्यात सुलभता: पूर, अतिवृष्टी किंवा इतर नैसर्गिक संकटांमध्ये मदत लवकर पोहोचू शकते.
सातबाऱ्यावर नोंद असल्यामुळे कायदेशीर हक्क सुरक्षित.