Rohit Pawar यांचा आरोप: महिलांची सुरक्षा धोक्यात, सरकार अपयशी!

Rohit Pawar यांचा आरोप: महिलांची सुरक्षा धोक्यात, सरकार अपयशी!

Published : Mar 18, 2026, 01:07 PM IST

Rohit Pawar यांनी महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. ॲसिड हल्ले, बलात्कार आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटनांवर त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. शक्ती कायद्याबाबत सरकारची उदासीनता, पोलीस यंत्रणेचे अपयश आणि वाढती असुरक्षितता यावरही त्यांनी सवाल उपस्थित केले. तसेच अजित दादा अपघात प्रकरणात CBI चौकशीची मागणी आणि त्यावर होत असलेल्या विलंबावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती किती गंभीर झाली आहे, यावर ही सविस्तर चर्चा पाहा.

01:01‘फ्रीडम ऑफ रिलीजन बिल 2026’वर प्रियंका चतुर्वेदींची प्रतिक्रिया | महाराष्ट्र राजकारण
02:47दिल्ली दौऱ्यावर एकनाथ शिंदे; पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत दीड तास चर्चा, भेटीमागचं कारण काय?
07:06५ राज्यांच्या निवडणुकांवर फडणवीसांची प्रतिक्रिया, EC च्या निर्णयावर भूमिका स्पष्ट
06:53LPG तुटवड्यावर CM फडणवीसांचे स्पष्टीकरण: "राज्यात कुठेही गॅसची कमतरता नाही"
02:26मुंबई: LPG संकटावर अखिलेश यादवांची प्रतिक्रिया | इराणने भारताला LPG द्यावे – मागणी
02:56LPG तुटवड्यावर संजय राऊतांचा हल्ला | “सरकार अफवा पसरवतंय”
07:24गॅस टंचाईच्या बातम्यांवर मंत्री जयकुमार रावल यांची प्रतिक्रिया; घाबरू नका, साठेबाजी करू नका
14:04LPG टंचाईवर पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य; अफवा आणि साठेबाजीवर इशारा
05:31LPG टंचाईवरून नाना पटोले यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; देशात मोठं आंदोलन