PM Modi in Jammu-Kashmir : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कलम 370 वरुन राजकीय परिवारवादी पक्षांवर हल्लाबोल, वाचा श्रीनगर येथे दिलेल्या भाषणातील ठळक मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमध्ये सभेला संबोधित करत विरोधकांवर हल्लाबोल केला. यावेळी पंतप्रधानांनी कलम 370 चा फायदा काश्मीरमधील काही परिवारवादी पक्षांनी घेतल्याचे म्हटले.

Chanda Mandavkar | Published : Mar 7, 2024 11:20 AM IST / Updated: Mar 08 2024, 11:44 AM IST

PM Modi in Jammu-Kashmir : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी (7 मार्च) श्रीनगर (Srinagar) येथील काही विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या दरम्यान पंतप्रधानांनी कलम 370 हटविल्यानंतरच्या मुद्द्यावरही भाष्य केले. पंतप्रधानांनी म्हटले की, कलम 370 चा फायदा जम्मू-काश्मीरमधील काही राजकीय परिवारवादी पक्षांनी घेतला आहे. आज नागरिकांना कळतेय त्यांची दिशाभुल केली जात आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर आज विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत आहे.

वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे

आणखी वाचा : 

Jammu-Kashmir : भरसभेत मधमाशी पालन करणाऱ्या तरुणाकडून सेल्फीची मागणी, PM मोदींनी असे केले स्वप्न पूर्ण

UPA VS NDA : आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतोय विकासाचा आनंद, मोदी सरकारच्या काळात असे बदलले महिलांचे आयुष्य

Sandeshkhali : संदेशखळी येथील पीडित महिलांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट, भेटीनंतर महिला झाल्या भावुक

Share this article