भरती प्रक्रिया दोन टप्प्यांत होणार आहे.
शारीरिक पात्रता चाचणी (100 गुण)
धावणे
लांब उडी
गोळाफेक
लेखी परीक्षा (100 गुण)
सामान्यज्ञान
बुद्धिमापन
अंकगणित
चालू घडामोडी
शारीरिक चाचणी व कागदपत्र पडताळणीनंतर पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल.
दोन्ही परीक्षांतील एकत्रित गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी तयार केली जाईल.