योजनेचे निकष अत्यंत स्पष्ट आहेत.
मुदत: ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल.
कर्जाचा प्रकार: केवळ पीक कर्जच नव्हे, तर शेतीसाठी घेतलेली मध्यम व दीर्घ मुदतीची कर्जेही या माफीच्या कक्षेत येणार आहेत.
थेट लाभ: पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम थेट जमा केली जाणार आहे.