राज्य सरकारच्या या योजनेचे काही महत्त्वाचे निकष खालीलप्रमाणे आहेत.
विद्यार्थी संख्या: दरवर्षी एकूण ४० विद्यार्थ्यांची निवड केली जाते. (३० पदव्युत्तर आणि १० पी.एचडी. संशोधक).
रँकिंगची अट: विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली परदेशी संस्था QS (Quacquarelli Symonds) रँकिंगमध्ये जगातील पहिल्या २०० संस्थांच्या यादीत असावी.
प्रवर्ग: ही योजना विशेषतः खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आहे.