वातावरणात एकाच वेळी अनेक बदल घडत आहेत, ज्यामुळे हवामान अस्थिर झाले आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्स: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव.
दमट हवा: अरबी समुद्रातून येणाऱ्या उष्ण आणि दमट हवेमुळे आर्द्रता वाढली आहे.
सायक्लोनिक सर्क्युलेशन: दक्षिण भारतात तयार झालेल्या चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीचा परिणाम महाराष्ट्रावर होत आहे.